सातारा जिल्हा
-
कराडमध्ये रविवारी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा
कराड/प्रतिनिधी : – महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने सहावा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उच्च व…
Read More » -
उत्तरेतील माता- भगिनीचे मनोजदादांना आशीर्वाद
पुसेसावळी / प्रतिनिधी : – कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मनोजदादा घोरपडे या नेतृत्वाने महिलांना चुल आणि मुल या संकल्पनेतून बाहेर…
Read More » -
कराड दक्षिण मतदारसंघाची परंपरा टिकवण्याची जबाबदारी घ्या : आ. पृथ्वीराज चव्हाण
कराड/प्रतिनिधी : – कराड हे भरभराटीचे शहर असल्यामुळे शेजारच्या लोकांना रोजगार मिळून प्रगती होत आहे. परंतु काहीजणांकडून केवळ मताकरिता इथे…
Read More » -
‘ओंड’च्या प्रभावती ठोके ठरल्या नांदगावच्या ‘सिंधू सुगरण’!
कराड/प्रतिनिधी : – नांदगाव, ता. कराड येथील मातोश्री सिंधुताई विश्वनाथ सुकरे स्मृतीमंच व श्वेता १ग्रम गोल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच…
Read More » -
संग्रामबापू घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
कराड / प्रतिनिधी : – भारतीय जनता पार्टीचे नेते मनोज दादा घोरपडे यांचे छोटे बंधू संग्राम बापू घोरपडे कार्यकारी संचालक…
Read More » -
पुणेस्थित कराडकरांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी : डॉ. अतुलबाबा भोसले
कराड/प्रतिनिधी : – अनेक वर्षांपूर्वी कामाच्या शोधात कराड दक्षिणमधील अनेक ग्रामस्थ पुण्यात आले. त्याकाळी कुणाचेही पाठबळ नसताना त्यांनी पुण्यात आपली…
Read More » -
श्री संत सेना महाराज केशशिल्पी महामंडळाच्या माध्यमातून ५० कोटींची तरतूद – डॉ. अतुल भोसले
कराड/प्रतिनिधी : – श्री संत सेना महाराजांनी आपल्या समाजाला प्रतिष्ठा मिळवून दिली. वीर शिवा काशीद, जीवा महाले यांनी तर महाराष्ट्र…
Read More » -
‘प्रधानमंत्री ग्रामसडक’अंतर्गत कराड दक्षिणमधील ९.९० कोटींची विकासकामे प्रगतीपथावर
कराड/प्रतिनिधी : – प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यात १३४ कोटी ३८ लाख रुपयांची विकासकामे होणार असून, यापैकी कराड दक्षिणमध्ये ९…
Read More » -
ऊसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्या – पंजाबराव पाटील
कराड/प्रतिनिधी : – ऊसाला गत गळीत हंगामाचा 500 रुपयांचा दुसरा हप्ता साखर कारखानदारांनी दिवाळीपूर्वी द्यावा. तसेच आगामी गळीत हंगामाची पहिली…
Read More » -
विद्यार्थी विद्यार्थिनींचे मोठे शैक्षणिक नुकसान – अशोकराव थोरात
कराड/प्रतिनिधी : – गेल्या वीस वर्षांमध्ये आलेल्या प्रत्येक सरकारने शालेय शिक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये पहिली ते बारावी…
Read More »