होम
-
यशवंत विचारांच्या स्वाभिमानी सभासदांचा हा विजय – बाळासाहेब पाटील
कराड/प्रतिनिधी : – स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुतळ्यासमोर शड्डू ठोकून त्यांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीला सभासदांनी निकालाच्या माध्यमातून कारखान्यात येण्यापासून रोखले…
Read More » -
पी. डी. पाटील पॅनलचा दणदणीत विजय
कराड/प्रतिनिधी : – सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी माजी सहकार व पणन मंत्री तथा कारखान्याचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब…
Read More » -
श्री मळाईदेवी पतसंस्थेचा २८३ कोटींचा संमिश्र व्यवसाय
कराड/प्रतिनिधी : – श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. जखिणवाडी संस्थेने ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात २८३ कोटी…
Read More » -
सहयाद्रि कारखान्यासाठी सरासरी 81 टक्के मतदान
कराड/प्रतिनिधी : – सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारि सरासरी 80.98 टक्के मतदान झाले. कारखाना कार्यक्षेत्रातील पाच तालुक्यांतील एकुण…
Read More » -
जिल्हा टंचाई आढावा बैठकीत आ.डॉ. अतुलबाबा भोसले पाणीप्रश्नांवर आक्रमक
कराड/प्रतिनिधी : – सातारा जिल्ह्यातील टंचाई प्रश्नांबाबतची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात पार पडली. या बैठकीत कराड दक्षिणमधील पाणी…
Read More » -
सह्याद्रि कारखान्यात परिवर्तन अटळ – आमदार मनोज घोरपडे
कराड/प्रतिनिधी : – कराड उत्तरच्या जनतेने २५ वर्षांत आपली काय क्षमता आहे, हे बघितले आहे. कारखाना कसा अडचणीत आणला, हे…
Read More » -
सभासद पी. डी. पाटील पॅनेललाच मतदान करतील – बाळासाहेब पाटील
कराड/प्रतिनिधी : – सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आपण संपूर्ण कार्यक्षेत्रातील सभासदांना भेटलो. यावेळी चारही तालुक्यात चांगले वातावरण असल्याचे दिसून…
Read More » -
विद्यमान चेअरमनांना घरी बसवण्याची वेळ आली – रामकृष्ण वेताळ यांचा घणाघात
कराड/प्रतिनिधी : – कराड उत्तरमधील एकाच घरात गेली ५४ वर्षे सत्ता आहे आणि तीस वर्षे स्वतः सह्याद्रि’च्या चेअरमन पदावर आहेत.…
Read More » -
आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब सह. बँकेचा नेट एन.पी.ए. सलग 20 वर्षे शून्य टक्के
कराड/प्रतिनिधी : – आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब सहकारी बँकेने दि. 31 मार्च 2025 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाची ऑडीट पूर्व सांपत्तिक…
Read More » -
आ. डॉ. अतुल भोसले यांनी घेतला पाणी टंचाईग्रस्त गावांचा आढावा
कराड/प्रतिनिधी : – तालुक्यात जाणवणार्या पाणी टंचाईच्या पार्श्वभुमीवर टंचाईच्या छायेत असललेल्या २५ गावांचा प्रामुख्याने आराखडा तयार केला आहे. त्यात कराड…
Read More »