Eaayush Man
-
सातारा जिल्हा
आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांमुळे कराडच्या जुन्या कोयना पुलासाठी ५० कोटींचा निधी मंजूर
कराड प्रतिनिधी : – कराड येथे ब्रिटीशांनी उभारलेल्या जुन्या कोयना पुलाला तब्बल १५४ वर्षे पूर्ण झाली आहेत. कराडला पुणे-बेंगलोर महामार्गाशी…
Read More » -
सातारा जिल्हा
‘सह्याद्रि’च्या सभासदांचा पी.डी. पाटील पॅनलवर विश्वास – बाळासाहेब पाटील
कराड/प्रतिनिधी : – गेली अनेक वर्षे सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने गळीतास आलेल्या ऊसास उच्चतम दर देऊन, शेतकऱ्यांना ऊस बिले वेळेत अदा…
Read More » -
सातारा जिल्हा
बदलाच्या दृष्टीने ‘सह्याद्रि’च्या सभासदांची वाटचाल – आमदार मनोज घोरपडे
कराड/प्रतिनिधी : – ‘सह्याद्रि’चे वारे आता बदलाच्या दिशेने वाहू लागले आहे. ही निवडणूक सभासदांनीच हातात घेतली असून विद्यमान चेअरमनांनी माफी…
Read More » -
सातारा जिल्हा
सह्याद्रि हॉस्पिटल्सची कराडमध्ये मिशन प्रेरणा सुरू करण्याची घोषणा
कराड/प्रतिनिधी : – सह्याद्रि हॉस्पिटल्सने, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कराड येथे मिशन प्रेरणा सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा महत्वाकांक्षी…
Read More » -
आयुष्यमान स्पेशल
अपघाताने मिळालेल्या सत्तेमुळे, काही लोक बेभान झाले – बाळासाहेब पाटील
मसूर / प्रतिनिधी : – निवडणुका येतात, जातात. हार जीत होते, आम्ही आमचा पराजय स्वीकारला, परंतु अपघाताने मिळालेल्या सत्तेमुळे, काही…
Read More » -
सातारा जिल्हा
श्री कालिकादेवी पतसंस्थेचा एकत्रित व्यवसाय २९२ कोटींच्यापुढे – मुनीर बागवान सावकार
कराड/प्रतिनिधी : – श्री कालिकादेवी पतसंस्थेचे संस्थापक कुटुंब जनक कै.गजानन (बाळासाहेब) बंडोबा मोहिरे, कै. जयंतीलाल भंडारी, कै. महेश त्रिभुवणे, संजीव…
Read More » -
सातारा जिल्हा
कराड अर्बनने ओलांडला व्यवसायाचा ५८०० कोटींचा टप्पा – डॉ. सुभाष एरम यांची माहिती
कराड/प्रतिनिधी : – गतवर्षाच्या तुलनेत व्यवसायामध्ये जवळपास ६५० कोटींची विक्रमी वाढ नोंदवित कराड अर्बन बँकेने मार्च २०२५ अखेर ५८३७ कोटींची…
Read More » -
सातारा जिल्हा
आमची प्रमुख लढत बाळासाहेब पाटलांशीच – निवासराव थोरात
कराड/प्रतिनिधी : – सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमची प्रमुख लढत विद्यमान चेअरमन आणि माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्याशीच आहे.…
Read More » -
सातारा जिल्हा
राज्यात जातीय दंगली घडवून अराजकता माजवण्याचा प्रयत्न – पृथ्वीराज चव्हाण
कराड/प्रतिनिधी : – देशात किंबहुना महाराष्ट्रात सध्या अस्थिर परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीत दिलेली आश्वासनपूर्ती झाली नाही, राज्याला जीएसटीचा परतावा मिळाला…
Read More » -
सातारा जिल्हा
सह्याद्रि कारखान्याची निवडणूक केवळ राजकीय स्वार्थासाठी – आ. डॉ. विश्वजीत कदम
कराड/प्रतिनिधी : – विरोधकांनी सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही केवळ राजकीय स्वार्थासाठी लावल्याची टिका माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम…
Read More »